MarketMirchi.com किसानों के लिए वरदान; वैश्विक स्तर पर प्रगति गोखले का काम
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
नागपूर: https://marketmirchi.com/ किसानों के लिए मोबाइल के माध्यम से अधिक से अधिक लोगों तक पहुंचने के लिए बहुत उपयोगी हो गया है....
तर… पश्चिम विदर्भात शिवसेनेचं चांगभलं ?
व-हाड दूत विशेष
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखली जाणारी शिवसेना महाराजांच्या नीतीने राज्य करते आहे, हा विश्वास जनतेत पोहचविण्यात सरसेनापती उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री पदावर...
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी निघाला ‘सकाळ’चा संपादक, 6 लाखात दिली हत्येची सुपारी
वऱ्हाड न्यूज नेटवर्क
अहमदनगर: नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी हा दैनिक सकाळच्या नगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ बोठे असल्याचे...
थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना...
नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार
अमरावती : महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती...
बॉस, ताई, दादा, बाबा.. हे चालणार नाही!
महाराष्ट्र पोलिसांचा फॅन्सी नंबर प्लेट वाल्यांना इशारा
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी एक खास ट्विट करत हौशी वाहनचालकांना हे चालणार नाही, असा इशारा दिला...
शनि अमावस्या.. श्री शनिशिंगणापूर
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात...
विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार, 12 ऑक्टोबर पासून सुरुवात
मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या उन्हाळी-2020 च्या परीक्षा 12 ऑक्टोबरपासुन सुरू होणार आहेत. या परीक्षा Online पध्दतीने...
खरोसा लेणी … !!
युवराज पाटील
खरोसा ते किल्लारी अंतर अवघ 27 किलो मीटर... किल्लारी भूकंप प्रवण पट्टा... भौगोलिक दृष्टया कच्या बेसाल्टचा... खरोसा इथला डोंगर थोडा जांभ्या बेसाल्टचा पण...
कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ८० हजार गुन्हे दाखल; ४० हजार व्यक्तींना अटक
मुंबई:लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८० हजार ३०७ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४० हजार ८०८ व्यक्तींना अटक...













